kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नवरात्री रंग 2019




1
नवरात्री दिवस 1
सप्टेंबर 29, 2019, रविवारआज नवरात्रीच्या रंग - नारिंगी

रविवार को नारँगी रँग के वस्त्र धारण कर, देवी नवदुर्गा का पूजन करने से स्फूर्ति एवं उल्लास का अनुभव होता है। यह रँग सकारात्मक ऊर्जा से सन्निहित होता है तथा व्यक्ति के चित्त को उत्साहित रखता है।

2
नवरात्री दिवस 2
सप्टेंबर 30, 2019, सोमवारआज नवरात्रीच्या रंग - पांढरा

श्वेत रँग शुद्धता व सरलता का पर्याय है। देवी की कृपा प्राप्ति हेतु सोमवार को श्वेत रँग के परिधान धारण करें। श्वेत रँग आत्मशान्ति एवं सुरक्षा का अनुभव कराता है।

3
नवरात्री दिवस 3
ऑक्टोबर 1, 2019, मंगळवारआज नवरात्रीच्या रंग - लाल

मंगलवार को नवरात्रि उत्सव के लिये लाल रँग प्रयोग करें। लाल रँग उत्साह एवं प्रेम का प्रतीक है, तथा माता के चढ़ावे में लाल चुनरी अत्यधिक लोकप्रिय है। यह रँग भक्तों को शक्ति तथा जीवटता से युक्त करता है।

4
नवरात्री दिवस 4
ऑक्टोबर 2, 2019, बुधवारआज नवरात्रीच्या रंग - गहन निळा

बुधवार को नवरात्रि उत्सव में गहरे नीले रँग का प्रयोग आपको अतुलनीय आनन्द की अनुभूति देगा। यह रँग समृद्धि एवं शान्ति का प्रतिनिधित्व करता है।

5
नवरात्री दिवस 5
ऑक्टोबर 3, 2019, गुरुवारआज नवरात्रीच्या रंग - पिवळा

गुरुवार को पीले रँग के वस्त्र धारण करने से नवरात्रि उत्सव में मनुष्य का चित्त आशान्वित तथा प्रसन्न रहता है। यह रँग ऊष्मा का प्रतीक है, जो व्यक्ति को दिनभर प्रफुल्लित रखता है।

6
नवरात्री दिवस 6
ऑक्टोबर 4, 2019, शुक्रवारआज नवरात्रीच्या रंग - हिरवा

हरा रँग प्रकृति का प्रतीक है तथा विकास, उर्वरता, शान्ति एवं स्थिरता की भावना उत्पन्न करता है। शुक्रवार को हरे रँग का उपयोग कर, देवी से शान्ति प्राप्ति हेतु प्रार्थना करें। हरा रँग जीवन में नवीन आरम्भ को भी प्रदर्शित करता है।

7
नवरात्री दिवस 7
ऑक्टोबर 5, 2019, शनिवारआज नवरात्रीच्या रंग - करडा

स्लेटी रँग सन्तुलित विचारधारा का प्रतीक है तथा व्यक्ति को व्यावहारिक एवं सरल बनने हेतु प्रेरित करता है। यह रँग उन भक्तों के लिये उपयुक्त है, जो हलके रँग को प्राथमिकता देते हैं, लेकिन अपनी एक विशिष्ट शैली के साथ नवरात्रि उत्सव का आनन्द लेने के इच्छुक हैं।

8
नवरात्री दिवस 8
ऑक्टोबर 6, 2019, रविवारआज नवरात्रीच्या रंग - जांभळा

बैंगनी रँग भव्यता एवं राजसी ठाट-बाठ को दर्शाता है । नवदुर्गा की पूजन में बैंगनी रँग का प्रयोग करने से भक्तों को समृद्धि एवं सम्पन्नता की प्राप्ति होती है। अतः देवी माँ की कृपा प्राप्ति हेतु निःसंकोच बैंगनी रँग के परिधानों का प्रयोग करें।

9
नवरात्री दिवस 9
ऑक्टोबर 7, 2019, सोमवारआज नवरात्रीच्या रंग - मोर हिरव्या

मयूर हरा रँग विशिष्टता एवं व्यक्तित्व को इन्गित करता है। नीले व हरे रँग के इस विशिष्ट मिश्रण के प्रयोग से दोनों रँगो के गुणों (समृद्धि व नवीनता) का लाभ मिलता है।

10
नवरात्री दिवस 10
ऑक्टोबर 8, 2019, मंगळवारआज नवरात्रीच्या रंग - गुलाबी

इन दिन पर गुलाबी रँग का चुनाव करें। गुलाबी रँग सार्वभौमिक प्रेम, स्नेह तथा सद्भाव का प्रतीक है। यह एक मनमोहक रँग है, जो व्यक्तित्व में आकर्षण उत्पन्न करता है।

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

होळीच्या खूप खूप शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


होळीच करायची तर

🌳 अहंकाराची- होळी करा

🌳 असत्याची- होळी करा

🌳 अन्यायाची- होळी करा

🌳 जातीयतेची- होळी करा

🌳 धर्मवादाची- होळी करा

🌳 हुंडा प्रथेची- होळी करा

🌳 भ्रष्ट्राचाराची- होळी करा

🌳 निंदेची- होळी करा

🌳 जादूटोनेची- होळी करा

🌳 गुंडशाहीची- होळी करा

🌳 भाषावादाची- होळी करा

🌳 आळसाची- होळी करा

🌳 माजवृ-तीची- होळी करा

🌳 गर्वाची- होळी करा

🌳 दु:खाची- होळी करा

🌳 चंगळवादाची- होळी करा….

होळीच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐💐

किती छान असतो न हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!

दिवस संपतात

तुझी वाट पाहताना दिवस संपतात,

पण वाट पाहणं संपत नाही.

आयुष्यावरी ल तुझी छाप पुसून... टाकणं

मला अजूनही जमत नाही.

का तुझा सहवास दरवळत राहतो आजही ?

का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता

पुन्हा वाहायला लागतात ?

का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत

राहते ?

का तुझी आठवण नको असताना येतच

राहते ??

छञपती शिवाजी महाराज

छञपती शिवाजी महाराज


छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर
असे समजते कि
जो जिवाशी खेळतो तो शिवाजी...
जय भवानी..जय शिवाजी
जय महाराष्ट्र.

don fulapakhare premat padali hoti

don fulapakhare premat padali hoti

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......


मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....


थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????

.

.

.

.

ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........




वैवाहिक आयुष्य

♡ वैवाहिक आयुष्य ♡


हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......
नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छहोता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "
आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
या कहाणीचा एकच संदेश आहे.---
" जे आहे-- जे प्रेमातआहे,
जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...

रविवार सकाळची वेळ होती

रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो,
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........
मी तिच्याकडे न पाहताच "हो" म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो,
माझ्या जवळून जाताना तिने,
केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला,
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले,
मी हळूच उठलो खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात आलो,
तिने माझ्याकडे बघाव म्हणून........
फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल,
आणि मला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणून स्वतःशीच भांडलो ,
हळूच मग मागुन जाउन मग मी..
तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन,
हात माझा भाजला,
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली,
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ दया ना!";
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामाऊ दे ना!",
ती लाजून म्हणाली ,
"अहो अस काय करता? चहा उकळतोय!",
मी म्हणालो "उकळू दे! इथे माझा जीव जळतोय!",
"अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!",
"कशाला उगीच काळजी करतेस मी परत आणून देइन ना!",
ती उगाच कारण देत होती ,
मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत,
माझ्या मनासारखा घडवत होतो,
शेवटी तिने कारण दिल ,
"अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..",
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय",
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली ,
मी मनातल्या मनात बाहेरच्या इसमाला शिवी घातली,
तिन झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतल,
आणि हळूच मला धक्का मारून,
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
मी वैतागान दार उघडल, समोर कचरावाला दिसला,
माझ्या खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून,
तो पण गालात हसला,
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतल,
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे, अस मला वाटल,
पाहिले मला स्वयंपाक घरातून, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला,
मी धावत आत गेलो, माझ ह्रदय धडधड़त होत,
माझ्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत होत,
मी तिला उचलून घेतल, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या काचेवरून हात माझे फिरत होते,
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
मला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग विलसले,
ती म्हणाली मला,
"एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरन्यापुर्वी मला, तुमच्यामधे सामाऊ दया ना!"
मी कवटाळले तिला उराशी,
अन् देवाचे स्मरण करू लागलो,
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागलो,
पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
आम्हा दोघांच अमर आलिंगन पाहून,
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............

prerana

prerana ayushya marathi kavita
आयुष्य फार सुंदर आहे!..                                     


एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .

मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ...
निवृत्त झालो की ...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.
खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या
वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .
शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा .
आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -
- जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
- गेल्या पाच वर्षांत विश्वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
- या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
- गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?
हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.
आता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -
- तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
- तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
- आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
- तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.

क्षणभर विचार करा .
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं , त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....
आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.
सारे मागे फिरले... सारे जण...
" डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ?
जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त करा.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥

एक मैत्रीण

बोल ना रे काही तरी…
शी बाबा……आज काहीच का बोलत नाहीस…
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल…
चेहरयावर हास्य मग राहिले… 


तिला कुठे माहित…
बोलक्या ओठांचा
आज अबोलाच होता…
आवाजासाठी चक्क आतुर होता… 



तीच हसन…ते लाजन…
तीच रुसन..तर कधी भांडन…
तिचे प्रश्न…तीचे उत्तर…
कधी सवांद… तर कधी वाद…
कोण होती ती….??? 



नव्हती रक्ताची… ना नात्याची….
परी होती ती या मनाची…
स्नेहच्या बंधाची…. अंतरीच्या गाभ्याची…
आठवणींनच्या काही गोड क्षणंची… 



होती ती श्रावण सर…
वाळवंटातही ओले चिम्ब करणारी…
की होती ती काजवा…
अंधार्र्या आयुष्याची… 

रेशीम गाठिंचा बंध होता…
ह्या दोन खुळ्या मनांचा…
मैत्रीचा की प्रेमाचा…
हा प्रश्न नव्हता मनांचा… 


तीच्या सोबतचा वेळ
क्षणात संपून जाई…
परत भेटीची ओढ़
आता अंतरी राहून जाई… 


मी स्वर्ग नाही पहिला…
पण तीच्या सोबतचा
प्रत्येक क्षण ......
मला स्वर्गाप्रमाणे भासला!!


कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असता

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असता

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,
पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.



जी आपल्याला रोज SMS करते,
आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास मैत्रीण असते.



जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,
पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.



तिची पण अवस्था काही निराळी नसते,
कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.



ती कधी कॉलेजला नाही आली तर,
जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.



कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपली
बाजू घेऊन बोलते ना,
ती आपली खास मैत्रीण असते,



जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक दाद देते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल

काय सांगू मी तुम्हाला


काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल,
हृदयातील मन माझं facebook वरती आल.


तोंडाने भावना व्यक्त करायचो ते आता विसरले,
सारे शब्द जणू key board वरती घसरले,

मी म्हटले मनाला चल थोडा वेळ जाऊ,
मन म्हणाले मला, ती येते का ते पाहू.

तू गेलास कि माझे शब्द तिथे कोण पोहोचवेल,
अन मी नसलो इथे, तर तुला कोण सुचवेल.

आपण एक काम करू एकत्रच राहू,
ती येण्याची वाट दोघ आतुरतेने पाहू.

५ होते वाजले ती येण्याची झाली वेळ,
मन म्हणाले मला बंद कर तो पत्त्यांचा खेळ.

ती आली, मला म्हणाली आहेस का रे विशाल,
मन म्हणाले मी तुझी वाट पाहतोय खुशाल.


ती म्हणाली हाई, कसा आहेस, आता तू बोल,
मी म्हणालो मनाला आता तूच टाक झोल.

खूप वेळ झाला अन भरपूर मारल्या गप्पा,
मन तिथेच होते पुढे जायीनाच टप्पा.

मन म्हणाले मला तीला भेटायला सांग जरा,
मी म्हणालो आत्ता नको वेळ येऊन देत बरा.

ती म्हणाली मला बाय, वाजले आहेत आठ,
मन म्हणाले मला तू का करतोस असा थाट


असंच रोज आमचं ( माझं आणि माझ्या मनाचं) भांडण होत राहिलं,
खर सांगा मित्रांनो तुम्ही कधी online प्रेम पाहिलं ?