मराठा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

छत्रपती शिवाजी महाराज

वाघच होता..
कापत सुटला मोगलाना तरी
औरंग्या नुसता
बघत होता..

पराक्रम ऐसा नजर फिरली
ती विजयाची दिशा
होती..
रयतेच्या सुखासाठी त्याला
सत्तेची नशा
होती..

ज्याच्या पराक्रमाने फाटले
आभाळ..
औरंग्याच्या काळजात केला
जाळ..
भासला ऐसा महाकाळ..
करुन गेला मृत्युलाही
घायाळ..

गाजवीली रणांगने ऐसा
दिमाखदार होता..
वचनाला जागलेला वतनाचा
वतनदार होता..

गर्जला मराठा छावा..
वाटला देवाला हेवा..
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे...

मराठा शेर

जिंदगी तो " शेर " जिया, करते है !
दिग्गजो को पछाड कर राज किया करते है !
अरे कोन रखता है किसके सर पे ताज !
" मराठा " अपना राजतिलक स्वयंम हि किया करते ||




गर्व नाही पण घराचे संस्कार आहेत
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.

''वाघाला घाबरून सिंह चाल
बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच
असते, ओरडून
जञा गोळा करायची त्याला गरज
नसते, आम्ही मराठे आलो आहोत
हे पाहून जर घाम फुटत
असेल, तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची गरज
नसेल...''

मराठा" या शब्दातच "राठ" पणा आहे.
हा राठपणा म्हणजे रांगडेपणा मराठ्यांत भिनलाय. ते या मुळमुळीत लोकांना काय कळणार?
छक्केपंजे मराठ्याला जमत नाहीत.
मराठ्याला फक्त एकच समजतं "जो नडला त्याला पाडला".
समजलं काय...!!!

सुर्य कोणाला झाकत नाही ,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
"मराठी" असल्याचा अभिमान बाळगा,
कारण "मराठी" कोणाच्या बापाला घाबरत
नाही. "जय भवानी ,जय शिवाजी"
नदी आहे,
नदीतून पाणीच वाहणार.....
ओरडून सांग उभ्या जगाला,
मी मराठा आहे मराठा,
शिवछत्रपतींची महतीच गाणार...!!

श्वासांत रोखूनी वादळ;
डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती;
एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार;
छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू;
धन्य जिजाऊंची औलाद...!!!
श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती, एकटा हिंदु वाघ;
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू, धन्य हे आपले महाराज ||
आम्ही तलवारी सोडल्यापण हात तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडलेपण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
आडवे येऊ नका मनातला शिवाजी आजही जिवंत आहे

हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश
दाही दिशीं घुमू दे शिवछत्रपतींचा घोष
लढण्या संग्राम आज हा
बळ दे या मनगटी अम्हां
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

तलवार नाचते रणी, ऐसा पेटतो राग
जगो मरो जीव हा, फुले महाराष्ट्राची बाग
जगण्या सिद्धांत आज हा, शक्ती दे शतपटी अम्हां
चल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी


He raje ji r ji r ji ji ji,
Har mahadev har mahadev har mahadev har mahadev,
Har mahadev,
He raje ji r ji r ji ji ji,

Zatakun tak ti rakh navyane jaag petu de aag marathi aata,
Dolyane fute angaar bhadak raktaat jagude bhavani maata,

He raje ji r ji r ji ji ji,
Har mahadev har mahadev har mahadev har mahadev,

Hrydayat jagude punha ata rangada josh,
Dahi dishi ghumude shiv chatrapaticha gosh,

Jay bhavani jay shivaji,
Ladhnya sangram aaj ha,
Bal de ya mangati amha,
Karnya sanhar shtruchya janma ghe punha ata,

He raje ji r ji r ji ji ji,

Talvaar nachate rani aisa petato raag,
Jaga mara jiv ha fule maharashtrachi baag,
Jaganya sidhant aaj ha,
Shakti de shat pati amha,
Salsalte oth ghalate saad marathi aata,

He raje ji r ji r ji ji ji,

Zatakun tak ti rakh navyane jaag petu de aag marathi aata,
Dolyane fute angaar bhadak raktaat jagude bhavani maata.
Email Thi

पुरंदर किल्ला

पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
 
नाव : पुरंदर
उंची : १५०० मी.
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव :  सासवड
डोंगररांग : पुणे

सध्याची अवस्था
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.

पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

इतिहास

पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.

इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.

बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपर्‍यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंदर्‍या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदर्‍या बुरूज.
केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्‍या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ. स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा

पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

सासवडहून: सासवडहून सासवड - भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या 'पुरंदर घाटमाथा' या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणार्‍या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एस्. टी. सेवा देखील आहे. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
 राहण्याची सोय

किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्‍या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे.
जेवण्याची सोय

जेवण्याची सोय स्वतः करावी. पिण्याचे पाणी मात्र बारमाही उपलब्ध आहे.



राजमाता जिजाऊ

|जय जिजाऊ||
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय - Powada

चित्रपट : मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
गीत : शाहीर अद्न्यातदास
संगीत : सुहास बावडेकर
गायक : नंदेश विठ्ठल उमप

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(३)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …(३)
महाराजानी निरोप घेतला …(२)
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)
खानाच्या भेटीसाठी ...(२)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …(२)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
पण आपला राजा ...(२)
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी ...
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)
प्रतापगडाचे युद्ध जाहले ...(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …(२)
लावली गुलामिची हो वाट …(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …(३)


English Version :

Movie : Mi Shivaji Raje Bhosale Bolatoy
Lyricist : Shahir Adnyatdas
Music Director : Suhas Bavdekar
Singer : Nandesh Vithal Umap

Pratapgadachya payathyashi khan …(3)
Aala beguman nahi tyala jaan
Shivaji rajachya karamatichi
Tyashi nahi janiv shaktichi
Karil kay kalpana yuktichi ha ji ji ji …(3)
Maharajani nirop ghetala …(2)
n dandawat ghatala bhavani
Tasach aai jijau la
Waqut hyo wangal tyo kasala
Pani aala aaichya dolyala
n sardar lagala radayala
Aho he he he sardar tar radatilach
Pan hatti ghoda shiv na charyala
An gayee bagha lagalya hambaraya
Asla behud waqut aala
Dushamanachya gota madhi chalala marathyacha raja
Aho raja ho ji ra daji ra ji ji …(3)
Khanachya bhetisathi 2 maharajani ek shanadar shamiyana ubharala hota
Bhetisathi chan ubharila
Nakshidar shamiyanyala
An asha hya shamiyanyat
Khan daulat dulat aala …(2)
Sayad anda tyachya sangatila
Shivabachya sangati mahala
Mhanatat na Hota jiva mhanun wachala shiva
Rajala pahun khan mhanato
Aao aao shivaji aao hamare gale lag jao
Khan hak marito hasari …(2)
Rokhun najar gagani
Ji ra…
Pan apala raja 2 kahi kachya gurucha chela navhata
Raja gora pahat tyachi nyari
Chal chityachi sawadh bhari
Ji ra
Khanan rajala alingan dil
An daga kela
Khan dabi mani manyala …(2)
Katyaricha waar tyan kela …(2)
Gar khara awaj jhala
Chilakhat whata angala
Khanacha waar fuka gela
Khan yadabadala
Itakyat maharajani
Potamadhi pisawa dhakalala
Waghanakhancha maara kela
He tartara fadala potala
He tada gela khanacha kothala
Bahir aala ji ra ji ji …(3)
Pratapgadache yudha jahale….(3)
Rakta sandale pap sare gele
Pawan kela krushnecha ghat …(2)
Lawali gulamichi ho waat …(2)
Marathe shahicha mandala that ho ji ji …(3)

राजे

राजे ,
जरका नसत्या घेतल्या हाती
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत
आज
घालून माना खाली
.
शुर वीर लढ़ व् य्या मराठ्यांना
उरला न्ह्वता वाली
राब राब राबुन घ्यायचे
परकियांच्या महाली
ओलखल होत माता जीजाऊंनी
म्हनुनच ,
गुलाला ला चढली लाली ,
नसत्या घेतल्या हाती जरका
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत आज
घालून माना खाली
.
हजारो शत्रूंच्या फौजा
तुमच्या अंगावर तुटून पडल्या
चिमुटभर मावल्या सोबत
तुम्ही कशा धुडकुन लावल्या
धिप्पाड शत्रु समोर तुम्ही
दिसायचा छोटी बाहुली
तरी पण घाम फुटायचा त्यांना
पाहून तुमची सावली
राजे ,
नसत्या घेतल्या हाती
जरका तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत
आज घालून माना खाली
.
लाखोंचे पोशिंदे तुम्ही
गोर गरीबांचे वाली
तुम्हीच आमचे माय बाप
तुम्हीच आमची माउली
.
राजे तुमच्या मूलेच आज
जगण्याची दिशा मिलाली
नाहीतर कधीच मराव लागल
असत
घोड्यांच्या टापा खाली
राजे
जरका नसत्या घेतल्या हाती
तुम्ही
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत आज
घालून माना खाली
.
II
बोला छत्रपति शिवाजी महाराज
की जय
जय भवानी जय शिवाजी II

manatala shivaji ajahi jivant ahe

... मनातला शिवाजी आजही जिवंत आहे...
आम्ही तलवारी सोडल्यापण हात तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडलेपण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
...
मनातला शिवाजी आजही जिवंत आहे...

chatrapati shivaji maharaj

छञपती शिवाजी महाराज

छञपती शिवाजी महाराज


छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर
असे समजते कि
जो जिवाशी खेळतो तो शिवाजी...
जय भवानी..जय शिवाजी
जय महाराष्ट्र.

maharashtra history

Maharashtra - Ancient Times

Maharashtra
Early History:

The early history of Maharashtra dates back to the era of Ramayana which was known as “Dandak Aranya”. The language Maharastri, a prakrit corruption of Sanskrit was used during this period. But the recorded history starts from 2nd century BC when it became a part of the Magadha Empire. Due to the decline of the Mauryan Empire the state came under the rule of Satavahanas between 230 BC and 225 AD.Then the emperors of Vakatakas, Chalukyas and Yadavas ruled over the region till 12th century AD. The region came under the Mughal influence in the 13th century when Ala-ud-din Khilji, and later Muhammad bin Tughluq preferred the Deccan plateau. The Islamic reign continued till late 16th century.

Maratha period (1627-1680):

In the late 16th century regional Muslim powers like Nizamshahi, Adilshahi, and Qutubshahi established their prominence in the Deccan region. These empires were parts of Mughal Empire but were autonomous to an extent. Maloji Bhosle, grand father of Shivaji was a Sardar in the Nizamsahi Empire. Bahadur Nizam II offered him the prestige as “Raja” for his courage in the battle with Mughals. He was offered the estates of Pune and the fort of Chakan. This was the initial point of Maratha’s history.

In 1629, Shivaji’s father Shahaji disengaged himself from the service of the Nizamshahi. In 1635 Nizam’s Army attacked the region and Shahaji surrendered before them. In 1643, Shivaji, at the age of 16, took the vow to give freedom to his people. This was the start of his lifelong struggle against Mughals and other Muslim powers. By 1647, Shivaji had captured two forts and had the complete charge of Pune. In 1674, Shivaji was crowned as Chhatrapati, the traditional title of a Hindu Monarch at his capital Raigad. He died in 1680, at the age of 53 but left the Maratha state which continued to play an important role in the Indian history for next 100 years.

Peshwa Dynasty (1712-1818)

Bajirao Peshwa was the first ruler of the Peshwa dynasty. His desire was to extend the Maratha Empire to North India. During this period Raigad had regained its status as capital of Maratha Kingdom. The Peshwa dynasty ended to some extent in 1803 when British established their supremacy in the region.

Pre-Independence (British Raj)

Bajirao was against the British, and in November of 1817, he declared war against them. This battle is called “Kirkee Battle” as it was fought at Kirkee, a place in the east of Pune.The Peshwa fled and the power of the country passed from the Peshwas to the British by 1819. The rest of the nineteenth century witnessed a few minor uprisings in and around Pune, but the British dominated the region. In the early 20th century the whole nation was against the British Raj and Pune witnessed violence when the Chaphekar brothers killed a British police officer by the name of Mr. Rand. Mahatma Gandhi had started his Non-Violence movement against the British Force and people of the state participated in this movement to dismiss the British power from the Indian soil. Finally India got her freedom in 1947.

Post-Independence (Modern Maharashtra)

After independence the western Maharashtra and Gujarat were joined to a single state called Bombay. But in 1960 it was separated on the basis of their languages. The present Maharashtra state came into existence on 1st May, 1960 and Bombay was declared its capital. Later on in 1995, the official name has been changed to Mumbai.

marathi


मराठी


मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे.महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणाऱ्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे.

द ग्रेट मराठा पार्ट १

मराठा आजही वाघ आहे

विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे 
मराठा आजही वाघ आहे 
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे 
शिव शंभूंची मरून हि
हे स्वराज्य राखण्याची साद आहे 
म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे
महाराज्यांवर हसत हसत कुर्बान आहेत
मराठा आजही वाघ आहे 
आई भवानीच्या आशीर्वादाची
प्रत्येक हृदयाला जान आहे
राजासाठी तन मन धन
सार सार कुर्बान आहे 
म्हणून तर
मराठा आजही वाघ आहे