maratha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
maratha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम

महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती 

महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम 

भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन 

दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!


नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला 

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …२


जिता जागता जणू शैतान 

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो ठोकून

मरहबा, सुभानअल्लाह 

कौतिक झाले दरबारात 

खान निघाला मोठ्या गुरमित 

त्याच घोडदल पायदळ 

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ,


पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली 

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली 

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ


आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार


अश्या वाघिणीचा तो छावा…. २


गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा 

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३


आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..२

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …३

महाराजानी निरोप घेतला …२

न दंडवत घातला भावानीला


तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला


पानी आल आईच्या डोळ्याला

न सरदार लागला रडायला

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच

पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया

असला बेहुद वकुत आला

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा

अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३


खानाच्या भेटीसाठी …२

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …२


सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा

राजाला पाहून खान म्हणतो

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …२


रोखून नजर गगनी

जी र जी जी …

पण आपला राजा …२

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी

जी र जी जी …


खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …२

कट्यारीचा वार त्यान केला …२

गर खरा आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान यडबडला


इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला

हे टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …३


प्रतापगडाचे युद्ध जाहले …३

रक्त सांडले पाप सारे गेले

पावन केला क्रुष्णेचा घाट …२

लावली गुलामिची हो वाट …२

मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३


महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती 

महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम 

भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन 

दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!


नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला 

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …२


जिता जागता जणू शैतान 

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो ठोकून

मरहबा, सुभानअल्लाह 

कौतिक झाले दरबारात 

खान निघाला मोठ्या गुरमित 

त्याच घोडदल पायदळ 

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ,


पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली 

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली 

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ


आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार


अश्या वाघिणीचा तो छावा…. २


गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा 

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३


आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..२

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …३

महाराजानी निरोप घेतला …२

न दंडवत घातला भावानीला


तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला


पानी आल आईच्या डोळ्याला

न सरदार लागला रडायला

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच

पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया

असला बेहुद वकुत आला

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा

अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३


खानाच्या भेटीसाठी …२

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …२


सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा

राजाला पाहून खान म्हणतो

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …२


रोखून नजर गगनी

जी र जी जी …

पण आपला राजा …२

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी

जी र जी जी …


खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …२

कट्यारीचा वार त्यान केला …२

गर खरा आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान यडबडला


इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला

हे टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …३


प्रतापगडाचे युद्ध जाहले …३

रक्त सांडले पाप सारे गेले

पावन केला क्रुष्णेचा घाट …२

लावली गुलामिची हो वाट …२

मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३


महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम 

भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन 

दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!


नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला 

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …२


जिता जागता जणू शैतान 

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो ठोकून

मरहबा, सुभानअल्लाह 

कौतिक झाले दरबारात 

खान निघाला मोठ्या गुरमित 

त्याच घोडदल पायदळ 

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ,


पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली 

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली 

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ


आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार


अश्या वाघिणीचा तो छावा…. २


गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा 

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …३


आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..२

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……२

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …३

महाराजानी निरोप घेतला …२

न दंडवत घातला भावानीला


तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला


पानी आल आईच्या डोळ्याला

न सरदार लागला रडायला

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच

पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया

असला बेहुद वकुत आला

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा

अहो राजा हो जी र दाजी र जी जी …३


खानाच्या भेटीसाठी …२

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …२


सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा

राजाला पाहून खान म्हणतो

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …२


रोखून नजर गगनी

जी र जी जी …

पण आपला राजा …२

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी

जी र जी जी …


खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …२

कट्यारीचा वार त्यान केला …२

गर खरा आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान यडबडला


इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला

हे टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …३


प्रतापगडाचे युद्ध जाहले …३

रक्त सांडले पाप सारे गेले

पावन केला क्रुष्णेचा घाट …२

लावली गुलामिची हो वाट …२

मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …३

शिवराज्याभिषेक गीत

 पहिली माझी ओवी गं

माझ्या जिजाभवानी ला
जिणं दिस दाखविला सोनियाचा
दुसरी माझी ओवी गं
माझा शिवबा ऐकेल
राज पृथ्वीचे करेल बाळ माझा

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
शंभो…
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥
शंभो…

सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर ।
बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये ।
राम दशकंध पर । भीम जरासंध पर ।
भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये ।
हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर ।
कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये ।
बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये ।

ऐका ऐका मराठी मर्दानों
ऐका ऐका माय लेकीनों
ऐका ऐका चंद्र सूर्यानों
पळत्या वाऱ्यानों रानकिल्यानों
जी… जी…
हे ऐका ऐका सात समिन्द्रानो
जी… जी…

ऐका ऐका असली नवलाई
किती जन्मात घडली नाही
बादशाही पडे पायाशी
जी… जी…
छाताडावर नाचे शिवशाही रं
जी… जी…

आज मातीला सूर्य लाभला
शिव सुंदर केशरी
आज आमचा राजा बसला
तख्त मराठी वरी

युगायुगांची पुण्याई
येई उतरून भूमी वरी
आज आमचा राजा बसला
तख्तमराठी वरी

होत कोरड आभाळ
समदा दुष्काळ दुष्काळ
माती होती लय तान्हेली
रया शेताची हो गेली
हाक पोहचली भवानी आईला
राया पावसावाणी हो कोसळला

सुगी झाली पिक पाण्याची
सुगी झाली अवघ्या जन्माची

एकच राजा असा खाय जो
कुणब्या घरी भाकरी
आज आमचा राजा बसला
तख्त मराठी वरी

मौला मौला
हर बशर का ख्वाब है तू
तू खुदा का नूर है
हस्ती सुरज सी तेरी
हर तारिकी से दूर है

रेहेनुमाई के तेरे चर्चे
गजब जन्नत में है
इस जमि ने फुल्दसे
मांगा तुझे मन्नत में है

राजा माझा इक विरूबा चा हो
राया माझा अवतार खंडेराया चा हो

उरामंदी राजा माझा
डोयामंदी राजा माझा
जीवामंदी मनामंदी
राजा ठसला

माझा धनी माझा राया
बापावानी करी माया
गडावर आज माझा
राजा बसला

जय राम कृष्ण हरी
जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण राम कृष्ण
राम कृष्ण हरी

छाती केसरीची दृष्टी गरुडाची
गती हरणाची ऐसा राजा
देह राजीयाचा प्राण योगीयाचा
मूळ कैलासाचे ऐसा राजा

माती साठी प्राण सांडतो
युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा

Movie: Hirkani
Zee Music Company

मराठा शेर

जिंदगी तो " शेर " जिया, करते है !
दिग्गजो को पछाड कर राज किया करते है !
अरे कोन रखता है किसके सर पे ताज !
" मराठा " अपना राजतिलक स्वयंम हि किया करते ||




गर्व नाही पण घराचे संस्कार आहेत
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.

''वाघाला घाबरून सिंह चाल
बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच
असते, ओरडून
जञा गोळा करायची त्याला गरज
नसते, आम्ही मराठे आलो आहोत
हे पाहून जर घाम फुटत
असेल, तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची गरज
नसेल...''

मराठा" या शब्दातच "राठ" पणा आहे.
हा राठपणा म्हणजे रांगडेपणा मराठ्यांत भिनलाय. ते या मुळमुळीत लोकांना काय कळणार?
छक्केपंजे मराठ्याला जमत नाहीत.
मराठ्याला फक्त एकच समजतं "जो नडला त्याला पाडला".
समजलं काय...!!!

सुर्य कोणाला झाकत नाही ,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
"मराठी" असल्याचा अभिमान बाळगा,
कारण "मराठी" कोणाच्या बापाला घाबरत
नाही. "जय भवानी ,जय शिवाजी"
नदी आहे,
नदीतून पाणीच वाहणार.....
ओरडून सांग उभ्या जगाला,
मी मराठा आहे मराठा,
शिवछत्रपतींची महतीच गाणार...!!

श्वासांत रोखूनी वादळ;
डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती;
एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार;
छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू;
धन्य जिजाऊंची औलाद...!!!
श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती, एकटा हिंदु वाघ;
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू, धन्य हे आपले महाराज ||
आम्ही तलवारी सोडल्यापण हात तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडलेपण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
आडवे येऊ नका मनातला शिवाजी आजही जिवंत आहे

नेताजी पालकर

 नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

netaji palakar maratha warriar

नेताजी पालकर

 नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

sambhaji maharaj maratha history

लहानपण
maratha sambhaji maharaj
संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
तारूण्य आणि राजकारण्यांशी मतभेद
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील
मोगल सरदार

या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.
संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते. सोयराबाईंनी संभाजीराज्यांना जेवणातून विष खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला होता, अशी इतिहासात नोंद आढळते; पण ते बचावले असे वाचायला मिळते
छत्रपती
१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले

शारीरिक छळ व मृत्यू
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय - Powada

चित्रपट : मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
गीत : शाहीर अद्न्यातदास
संगीत : सुहास बावडेकर
गायक : नंदेश विठ्ठल उमप

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(३)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तिची हा जी जी जी …(३)
महाराजानी निरोप घेतला …(२)
न दंडवत घातला भावानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पानी आल आईच्या डोळ्याला
न सरदार लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोड़ शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो जी र दाजी र जी जी …(३)
खानाच्या भेटीसाठी ...(२)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …(२)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणुन वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …(२)
रोखून नजर गगनी
जी र जी जी …
पण आपला राजा ...(२)
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी ...
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …(२)
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)
प्रतापगडाचे युद्ध जाहले ...(३)
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला क्रुष्णेचा घाट …(२)
लावली गुलामिची हो वाट …(२)
मराठे शाहिचा मांडला थाट हो जी जी …(३)


English Version :

Movie : Mi Shivaji Raje Bhosale Bolatoy
Lyricist : Shahir Adnyatdas
Music Director : Suhas Bavdekar
Singer : Nandesh Vithal Umap

Pratapgadachya payathyashi khan …(3)
Aala beguman nahi tyala jaan
Shivaji rajachya karamatichi
Tyashi nahi janiv shaktichi
Karil kay kalpana yuktichi ha ji ji ji …(3)
Maharajani nirop ghetala …(2)
n dandawat ghatala bhavani
Tasach aai jijau la
Waqut hyo wangal tyo kasala
Pani aala aaichya dolyala
n sardar lagala radayala
Aho he he he sardar tar radatilach
Pan hatti ghoda shiv na charyala
An gayee bagha lagalya hambaraya
Asla behud waqut aala
Dushamanachya gota madhi chalala marathyacha raja
Aho raja ho ji ra daji ra ji ji …(3)
Khanachya bhetisathi 2 maharajani ek shanadar shamiyana ubharala hota
Bhetisathi chan ubharila
Nakshidar shamiyanyala
An asha hya shamiyanyat
Khan daulat dulat aala …(2)
Sayad anda tyachya sangatila
Shivabachya sangati mahala
Mhanatat na Hota jiva mhanun wachala shiva
Rajala pahun khan mhanato
Aao aao shivaji aao hamare gale lag jao
Khan hak marito hasari …(2)
Rokhun najar gagani
Ji ra…
Pan apala raja 2 kahi kachya gurucha chela navhata
Raja gora pahat tyachi nyari
Chal chityachi sawadh bhari
Ji ra
Khanan rajala alingan dil
An daga kela
Khan dabi mani manyala …(2)
Katyaricha waar tyan kela …(2)
Gar khara awaj jhala
Chilakhat whata angala
Khanacha waar fuka gela
Khan yadabadala
Itakyat maharajani
Potamadhi pisawa dhakalala
Waghanakhancha maara kela
He tartara fadala potala
He tada gela khanacha kothala
Bahir aala ji ra ji ji …(3)
Pratapgadache yudha jahale….(3)
Rakta sandale pap sare gele
Pawan kela krushnecha ghat …(2)
Lawali gulamichi ho waat …(2)
Marathe shahicha mandala that ho ji ji …(3)

राजे

राजे ,
जरका नसत्या घेतल्या हाती
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत
आज
घालून माना खाली
.
शुर वीर लढ़ व् य्या मराठ्यांना
उरला न्ह्वता वाली
राब राब राबुन घ्यायचे
परकियांच्या महाली
ओलखल होत माता जीजाऊंनी
म्हनुनच ,
गुलाला ला चढली लाली ,
नसत्या घेतल्या हाती जरका
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत आज
घालून माना खाली
.
हजारो शत्रूंच्या फौजा
तुमच्या अंगावर तुटून पडल्या
चिमुटभर मावल्या सोबत
तुम्ही कशा धुडकुन लावल्या
धिप्पाड शत्रु समोर तुम्ही
दिसायचा छोटी बाहुली
तरी पण घाम फुटायचा त्यांना
पाहून तुमची सावली
राजे ,
नसत्या घेतल्या हाती
जरका तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत
आज घालून माना खाली
.
लाखोंचे पोशिंदे तुम्ही
गोर गरीबांचे वाली
तुम्हीच आमचे माय बाप
तुम्हीच आमची माउली
.
राजे तुमच्या मूलेच आज
जगण्याची दिशा मिलाली
नाहीतर कधीच मराव लागल
असत
घोड्यांच्या टापा खाली
राजे
जरका नसत्या घेतल्या हाती
तुम्ही
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत आज
घालून माना खाली
.
II
बोला छत्रपति शिवाजी महाराज
की जय
जय भवानी जय शिवाजी II

manatala shivaji ajahi jivant ahe

... मनातला शिवाजी आजही जिवंत आहे...
आम्ही तलवारी सोडल्यापण हात तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडलेपण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
...
मनातला शिवाजी आजही जिवंत आहे...

chatrapati shivaji maharaj

छञपती शिवाजी महाराज

छञपती शिवाजी महाराज


छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर
असे समजते कि
जो जिवाशी खेळतो तो शिवाजी...
जय भवानी..जय शिवाजी
जय महाराष्ट्र.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥