माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात......?


माणसावर जेवढं प्रेम करावं 
तेवढीच माणसं दूर जातात..?
फुलांना जास्त कवटाळल्यावर 
पाकळ्याही गळून पडतात
ज्याला मनापासुन आपलं मानल 
तिच आपल्याला विसरून जातात
फुले गळु लागली की 
फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले 
तेच मिळत नाही 
बहूतेक आशेवर जगणं 
यालाच खरं जगणं म्हणतात..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा